सावर रे मना
( निकिता अ. भगत )
प्रथमा commissioner विनायाकारावाची एकुलती एक कन्या.
नेहमीच बंधिस्थ वातावरणात वाढली. तसे विनायकराव अत्यंत इमानदार police ऑफिसर होते.
पण .त्यांची मुलगी प्रथमा ....तिचे तिच्या college मित्र सुशांत वर प्रेम असतं.
दोघे नंतर पळून जाऊन court marriage करतात. विनायकराव ह्या प्रकाराने खूप
संतापतात. ते त्या दोघांना वेगळ करतात. प्रथमाला कोंडूनठेवतात तर सुशांतला आणि
त्याच्या घरच्यांना kidnapping case मध्ये तुरूंगात टाकतात. त्याच्या वर divorce
papers वर sign घेण्यासाठी त्याच्या वर 3rd degree पर्यंत अत्याचार करतात.
विंयाकाराव क्रूरतेचा कळस गाठतात. ते सुशांत च्या आई वडील आणि भाऊ ह्यांना जीवाने
ठार मारतात. आणि सुशांत ला देखील रेल्वेच्या रूळावर आडवा करून त्याच्या अंगावरून
ट्रेन चालवतात.
इकडे
विनायकराव प्रथमाला सुशांत आणि त्याच्या मृत्यूची खबर देतात. प्रथमाहे ऐकूनवेडी
होते. तिला मेंटल assylum ला shock treatment दिली जाते. कलांतराने प्रथमा ठीक
होते.
विनायकराव
एका खोट्या आरोपाखाली फसतात. त्यातूनबाहेर पडण्यासाठी त्यांनागृहमंत्र्याची मदत
घ्यावी लागते. गृहमंत्री अत्यंत तरुण असतो. विंयाकारावआणि गृहमंत्री सिद्धांत
ह्यांच्यात एक करार होतो.
इकडे
प्रथमालाखाण्यातून बेशुद्ध करून तिचे तिच्या नकळत सिधान्तशी लग्न लाऊन देतात.
पुन्हा एकदा तिच्यावर विनायकराव अन्याय करतात.
सिद्धांत
आणि सुशांत मध्ये खूप साम्य असत. आणि प्रथमाला ते जाणवत हि असतं.
इकडे
विनायकराव वर सुशांत आणि त्याच्या घरच्यांना मारल्याचा आरोपावरून FIR होते आणि ती
FIR सिद्धांत ने केली असते. जेव्हा विनायकरावांना हे कळत तेव्हा ते बंदूक घेऊन
सिद्धांतला मारायला येतात.
तेव्हा
सिद्धांतविनायाकारावांना म्हणतो,” किती वेळा मारणार विनायकराव , एकदा रेल्वेरूळावर
मारून झाल त्या मेलेल्या सुशांत ला पुन्हा मारणार का ? “